हरयाणात सकाळी काँग्रेस पुढे होती अन् दुपारी भाजपची सत्ता आली. हरयाणात घडले तसे महाराष्ट्रात घडेल का, ही चर्चा आता सुरू झाली आहे. ...
शतकी वर्षात पाऊल ठेवत असलेल्या संघाने हिंदुंचे प्रभावशाली, आक्रमक संघटन उभे करताना ते अतिरेकी, अविवेकी होणार नाही, याची तेवढीच दक्षता घेतली. ...
माझे सगळे व्यावसायिक आयुष्य पारंपरिक उद्योगात गेले. मी जे केले त्यात मोठे यश मिळाले हे खरेच; पण एका छोट्याशा चीपच्या मदतीने, सॉफ्टवेअरच्या एका कोडने, स्मार्ट फोनसारख्या एका साध्या स्वस्त यंत्रातल्या कनेक्टिव्हिटीने बाजारपेठेच्या एखाद्या गरजेकडे पाहण् ...
काही वडीलधारी माणसे आपल्यात ‘आहेत’ हा दिलासाही आधार देणारा असतो. रतन टाटा यांच्या निर्वाणाने आणखी एक दिलासा आज आपण गमावला आहे. ...
देशाच्या उभारणीत योगदान असलेले रतन टाटा शांत पावलांनी चालत पैलतीरी गेले असले तरी त्यांच्या पावलांचे अमिट ठसे कधीच मिटवता येणार नाहीत. ...
संपूर्ण जग आज त्याचा अनुभव घेत आहे. ...
देशात डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या जागा वाढल्या पाहिजेत हे निर्विवाद! पण सुयोग्य नियोजन नसेल, तर आजारापेक्षा उपाय भयानक ठरेल. ...
जसजसा दिवस चढत गेला, तसतसे काॅंग्रेस नेत्यांसोबतच पोल पंडितांचे चेहरेही कोमेजत गेले अन् कमळासोबत भाजप नेत्यांचे चेहरे मात्र फुलत गेले ! ...
जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा! ...
असं नाइटलाइफ अनुभवायचं तर त्यासाठी सर्वोत्तम स्थळ मानलं जातं ते म्हणजे बर्लिन. ...