लग्न हे पवित्र बंधन असल्यामुळे त्यातल्या नवऱ्याने बायकोवर केलेला बलात्कार हा अपराध ठरत नाही, हा केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिराम चौधरी यांचा सुविचार त्यांच्या सरकारला, ...
कृतीवर भर देणारे सुरेश प्रभू रेल्वेमंत्री म्हणून लाभले आहेत. त्यांनी कोल्हापूरला कोकणाशी जोडण्याचे मनावर घेतले आहे. आता त्यांना बळ देऊन महाराष्ट्राने एक नवा विकासाचा मार्ग आखणे गरजेचे आहे. ...
भारतातील विविध संस्था, व्यक्ती आणि सरकार यांच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या बाबींवरदेखील एकवाक्यता नसेल आणि त्याचाच फायदा वा गैरफायदा पाकिस्तानसारखे मुळातीलच कांगावखोर राष्ट्र घेत असेल तर ...
गोविंद निहलानी यांनी दिग्दर्र्शित केलेला आणि विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेला ‘अर्धसत्य’ हा चित्रपट १९८३ साली प्रदर्शित झाला, तेव्हा मुंबई पोलीस दलातील बंडाला एक वर्षही पुरं झालेलं नव्हतं. ...
आपल्या देशाच्या राज्यघटनेतही कायद्यासमोर सारे समान आहेत असे कलम आहे. मात्र त्यातही काहीजण ‘जास्तीचे समान’ असावे असे वाटायला लावणारा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ...
भाजपा आणि ‘आप’ हे दोन्ही पक्ष एकमेकांना अगदी पाण्यात पाहत असतात. मात्र इतके राजकीय हाडवैर असलेल्या या दोन्ही पक्षांचे एका मुद्द्यावर एकमत झाले आहे. ...