तर त्यांच्या या मंगोलीयाच्या दौऱ्यात म्हणे त्यांना तिथल्या सरकारने एक मोठी उमदी भेट दिली. या भेटीचे स्वरूप म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही, चक्क एक ताम्रवर्णी अश्व! ...
ज्या समाजानं ज्ञानदेवादी भावंडांचा अनन्वित छळ केला, त्यांच्या माता-पित्यास देहान्त प्रायश्चित्त दिलं, त्या समाजाला शिव्याशाप तर राहू द्या; परंतु कडक शब्दांतून ...
विदर्भ राज्याच्या भूमिकेवरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घूमजाव केले. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सर्वच आघाड्यांवर नंबर वन करण्यासाठी ...
मे हा दिवस जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित व्यसने, त्यातील दुष्पपरिणाम यांचा ऊहापोह करणारा हा लेख... ...
संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्रामुख्याने मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी झाला. मुंबई महाराष्ट्रात आली तर इथल्या श्रमिकांचा महाराष्ट्रातल्या समाजजीवनावर काही एक का होईना प्रभाव राहील, ...
मुख्यमंत्री मुफ्ती मुहंमद सईद मुंबईच्या भरवशावर सहा ते सात हजार कोटी रूपयांची तजवीज करायला निघाले, म्हणजे ४६ हजार कोटींच्या जम्मू-काश्मिरच्या अर्थ संकल्पात त्यांना दहा टक्क्यांची मराठी शीग हवी आहे. ...
नरेंद्र मोदींचे सरकार अधिकारावर येऊन एक वर्ष पूर्ण झाले. सरकार पक्षाने सर्व चांगलेच झाल्याचा दावा केला तर विरोधकांनी हे सरकार आजवरचे सर्वात अकार्यक्षम आणि भंपक सरकार असल्याचा राग आळवला. ...
मनमोहन सिंग हे राजकारणी नाहीत, ते अर्थतज्ज्ञ आहेत, प्रस्थापित राजकारणाची पठडी व त्यातील नेते यात ते बसणे अशक्य आहे, असे सर्वसाधारणत: मानले जात आले आहे. ...