राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिलेल्या इफ्तारच्या प्रीतिभोजनाकडे पाठ फिरवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अवमान तर केलाच पण त्याच वेळी देशात येऊ शकणाऱ्या हिंदू-मुस्लीम ...
‘सरकार कोणाचेही येऊ देत, शेतकऱ्यांचा आणि गरिबांचा कळवळा असणारा एकमेव पक्ष आहे आणि तो म्हणजे विरोधी पक्ष...’ असा मेसेज सरत्या आठवड्यात ज्या विधानभवनात फिरला ...
नाशिक जिल्ह्याच्या पेठ या आदिवासी तालुक्यातील हरसूल या गावाची रचना आणि तेथील निसर्ग पाहू जाता, ते एक अत्यंत आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते. ...
नाशिकक्षेत्री, गोदातटी सिंहस्थ कुंभमेळा आता सजू लागला आहे. दुर्वासाशी नाळ जोडणारे हळूहळू डेरेदाखल होत आहेत. त्यांच्या हातातील कमंडलुमध्ये मंतरलेले जल असते ...
इस्लाम पूर्वकाळात अरबस्तानात अनेक टोळ्या होत्या. त्यांच्या आपापसात लढाया होत असत. मक्का शहर मोठे व्यापारी केंद्र होते. विलासीतेचा तेथे पूर आला होता. ...
‘इकॉनॉमिकल अॅन्ड पोलिटिकल विक्ली’मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका लेखात राजकीय अभ्यासक सुहास पळशीकर यांनी कॉंग्रेस पक्षाच्या स्वातंत्र्यापासूनच्या वाटचालीचे तीन ...
देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘नीती आयोगा’च्या बैठकीला बोलावून तेथे जमीन अधिग्रहणाच्या कायद्याच्या वादावर तोडगा काढण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचा प्रयत्न चांगलाच होता. ...