दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकेने आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि ही दोन शहरे बेचिराख करून टाकली. ...
आपल्याला विकास साधायचा असेल तर अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विश्वशांतीसाठी अणुऊर्जेसंबंधीच्या कोणत्याही प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. आज उपलब्ध असलेल्या ...
आपल्या गणराज्यात काही तरी बिघाड नक्कीच झालेला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनावर अशुभ ढग घोंगावू लागलेले आहेत. वास्तविक लोकसभेच्या सदस्यांनी भारताची ...
सत्तारूढ पक्ष आणि विरोधक यांच्यातील तेढीचे खरे कारण दूर झाल्याखेरीज संसदेची वाटचाल सुरळीत होण्याची शक्यता सध्यातरी दुरावली आहे. आजच्यासारखा संसदीय गतिरोध डॉ. मनमोहनसिंग ...
२७ जुलै रोजी दिवंगत रा. सु. ऊर्फ दादासाहेब गवई यांना राज्यसभेत उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी श्रद्धांजली अर्पण करीत असताना माझ्या डोळ्यासमोर आम्हा दोघांमधील सुमारे ...
अखेर काल याकूबच्या ५३व्या जन्मदिवशी सकाळी ७ वाजता त्याला फासावर चढविण्यात आले. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या स्फोटांच्या मालिकेत मृत्यू पावलेल्या २५७ व जखमी झालेल्या ७००वर ...
ही प्रतिक्रिया होती, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए.बी. बर्धन यांची. डाव्या पक्षाच्या पाठिंब्यावर काँग्रेस सत्ता हाती घेण्याची शक्यता २००४ साली दिसू लागल्यावरची. ...
बिहार या देशातील सर्वात मोठ्या राज्यातील विधानसभेच्या निवडणूक - युद्धाला तोंड लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच प्रचारसभेत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ...
एक प्रश्न सतत चर्चिला जातो. देशात राज्य कुणी चालवावे आणि कसे चालवावे? लोकांनी निवडून दिलेले सरकार, घटनात्मक रीतीने स्थापन झालेल्या लोकसभेच्या माध्यमातून चालवित असताना ...
भारताचे अकरावे राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने सारा देश शोकाकुल झाला आहे. सारे आयुष्य विद्येची उपासना केलेल्या या ग्रंथकर्त्या ज्ञानर्षींना शिलाँग ...