उद्योगक्षेत्र आणि केंद्र सरकार या दोन्ही घटकांकडून निर्माण केल्या जात असलेल्या दबावाला भीक न घालता, व्याजदरात कपात न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भारतीय ...
१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तत्कालीन महसूलमंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या ...
जखम हाताला आणि मलम पायाला, या वाकप्रचारासारखाच काहीसा उद्योग राज्य सरकार करु पाहते आहे, असे दिसते. वैद्यकीय क्षेत्रात घुसलेले अनैतिक प्रकार ही काही आता ...
उच्चभ्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीच्या उत्तर-पश्चिम भागात भल्या पहाटे ४३ वर्षांच्या एका महिलेला बसच्या चाकाखाली येऊन आपले प्राण गमवावे लागले होते. ...
लोकमान्यता प्राप्त केलेल्या व्यक्तींच्या विरोधात काहीबाही बोलले तरच आपल्याला वृत्तपत्रीय बातमीमान्यता प्राप्त होऊ शकते, या तत्त्वावर ज्यांची गाढ श्रद्धा आहे, ...
संसदेत निर्माण झालेल्या गतीरोधातून मार्ग काढण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील चर्चेत भाग घेतील हे सांसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांचे वक्तव्य ...