शेतकऱ्यांच्या आंदोलनांच्या बातम्या तशा आपल्याला नव्या नाहीत. मान्सूनवर आधारलेल्या आपल्या देशात दरवर्षी कांदा किंवा टमाटे यासारख्या पिकांच्या उत्पादकांच्या नशिबी आंदोलने लिहिलेली ...
उधमपूर घातपाती हल्ला प्रकरणी जिवंतपणी सुरक्षा यंत्रणांच्या हाती सापडलेला वा सापडवून दिलेला मूळचा पाकिस्तानी अतिरेकी नावेद ऊर्फ मुहम्मद उस्मान कासीम खान ...
राज्याच्या सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द करून, एक प्रमुख आश्वासन अंशत: पूर्ण केले खरे; पण तिकडे केंद्रात वस्तू व सेवा कर ...
न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाने आपल्या अहवालात असे नमूद केले आहे की ‘मुंबईतले साखळी बॉम्बस्फोट हे डिसेंबर १९९२ची अयोध्येतील घटना आणि १९९३ची मुंबईतील दंगल यांची ...
मुंबईत २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कसाब पकडला गेला आणि पाकचा ‘गेम’ उघडा पडला. आता मंगळवारी जम्मू व काश्मीरमधील उधमपूर येथील हल्ल्यानंतर आणखी एका दहशतवाद्याला ...
कोणे एकेकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंदिरा गांधी यांची स्तुती करण्यासाठी ‘इंदिरा ईज इंडिया अॅन्ड इंडिया ईज इंदिरा’ असे उद्गार काढले ...
जीबाब किंवा जे सत्य भारताचे सरकार, त्याच्या सर्व तपासी यंत्रणा आणि भारतीय जनता यांना अगदी पहिल्या दिवसापासून ज्ञात होते, या सत्याची प्रचिती आणून देणारे भक्कम पुरावेदेखील ...