पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या स्वातंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन केलेल्या दोन्ही भाषणांमध्ये एकच साम्य दाखविता येईल व ते म्हणजे ...
देशाचे राजकारण हमरीतुमरीवर आले आहे. पावसाळी अधिवेशन सुषमा स्वराज प्रकरणात वाहून गेल्यामुळे भाजपाने साऱ्या देशात काँग्रेसविरुद्ध ‘हल्लाबोल’चा जागर केला आहे ...
शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे) ब.मो.पुरंदरे यांना राज्य सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांचा खो खो सुरु झाला असावा, असे दिसते. ...
अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी हे मधुर भाषिक आणि नाट्यमय बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना त्यांनी खासगीपणाचा हक्क हा मूलभूत अधिकार ...
भारताचा ६९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना तिकडे श्रीलंकेत विराट कोहली कप्तान असलेली भारतीय ‘टीम’ हरत होती आणि इकडे लालकिल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील १२५ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’, ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ आणि ‘अटल मिशन फॉर रिजुव्हिनेशन अॅण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन’ या तीन महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करून ग्रामीण-शहरी ...
व्यक्तिगत जीवनात ६८ वर्षांचा काळ मोठा वाटत असला तरी राष्ट्रजीवनात तो तसा अल्पच ठरतोे. म्हणून आजही प्रसिद्ध होणाऱ्या लेख आणि पुस्तकांमधून भारताच्या फाळणीवर उहापोह ...
स्वातंत्र्यदिनाचा आजचा दिवस हा क्षणभर थांबून, दैनंदिन घटनांचा विचार न करता, आपल्या राष्ट्राने गेल्या ६८ वर्षात स्वतंत्र राष्ट्र या नात्याने केलेल्या वाटचालीविषयी चिंतन करण्याचा आहे. ...
‘प्रारब्ध’ श्रेष्ठ की ‘पुरु षार्थ’ श्रेष्ठ असा प्रश्न ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर शरपंजरी पडलेल्या पितामह भीष्मांना विचारतो, असा एक प्रसंग महाभारतामध्ये आहे. धर्मराजाने विचारलेल्या त्या प्रश्नाला पितामह ...
आपल्या देशाचा ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना तीन प्रश्न अजूनही शिल्लक आहेत. पहिला- स्वातंत्र्य कुणी मिळवून दिले? दुसरा-फाळणी अटळ होती का? तिसरा-स्वातंत्र्यानंतर आपली कामगिरी कशी होती ...