‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’ हे संतवचन सर्वज्ञात आहे. पण त्याची प्रचिती त्यांनाच येते, जी माणसे ते संतवचन प्रत्यक्षात तसे जगण्याचा प्रयत्न करतात. ...
‘ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे, याची आघाडी सरकारला पुरेपूर जाण आहे, म्हणूनच ‘तीन वर्षांचा कालावधी द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवू’ असे आश्वासन समस्त ...
काही वर्षांपूर्वी एक बातमी खूप मोठी झाली असं म्हणण्यापेक्षा मोठीच गोष्ट घडली. २६/११ गेट वे आॅफ इंडियामधून आलेल्या काही अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. दरवर्षी वाढदिवस येतो ...
थरारक हवाई आणि सागरी कसरती करणारे जवान, खोल समुद्रात आपल्या विशाल अस्तित्वाची साक्ष देत कलात्मकपणे उभ्या असलेल्या युद्धनौका किंवा रात्रीच्या वेळी दिव्यांच्या रोशणाईने ...
‘बेशरम को काहे की शरम’ अशी म्हणच असल्याने परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी भले कितीही आवाहन केले आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकानी भारतात दहशतवाद माजविणारे ...
मद्यपींच्या आरोग्यावर घातक परिणाम संभवू शकतो, या कारणास्तव एक एप्रिलपासून प्लास्टिक बाटल्यांमधून दारू विकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ...
गावात ग्रामपंचायतचा पॅनेल निवडून आणणे सोपे, पण दारुबंदी कायद्यातील विचित्र धोरणांमुळे बाटली आडवी करणे अवघड आहे याचा अनुभव सध्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा ...