आपला मुलगा शाबान याला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना निमंत्रण न देता ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ ...
अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी अभियान जर त्याला अपवाद ठरु शकले नाही तर मग त्यापुढे भूमाता ब्रिगेडची काय कथा? तसाही महाराष्ट्राचा या बाबतीतला लौकीक थोरच आहे. ...
औरंगाबाद जिल्ह्यातील हतनूर, टापरगाव आणि जैतापूर या ग्रामपंचायतींनी आपल्या गावात वधू-वरांसाठी विवाहापूर्वी एच.आय.व्ही.ची चाचणी बंधनकारक करुन परिवर्तनाची चळवळ गतीमान केली आहे. ...
शनिशिंगणापूरच्या देवस्थानातील चौथऱ्यावरून होणाऱ्या पूजेत स्त्रियांनाही सहभागी होता यावे या मागणीवरून देवस्थान व महिला कार्यकर्त्या यांच्यातला वाद आपण एका चुटकीसरशी ...
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जोवर नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आले नव्हते तोवर ते स्वत:स गुजरातचे स्वयंघोषित निर्माते म्हणवून घेण्यातच आनंद मानत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ...
भारतात घुसून दहशत माजविणाऱ्या अतिरेक्यांना पाकिस्तानात जे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये, शक्य तो प्राणार्पण करा पण ‘शत्रू’च्या हाती जिवंत सापडू नका आणि चुकून सापडलात ...
गळा चांगला असला तरी लोकानी केवळ आपल्या गळ्यातून निघणाऱ्या सुरांची चर्चा न करता बाकीच्या गोष्टींचीही चर्चा करावी या हेतूने अधूनमधून विभिन्न कारणांसाठी स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोडबिलाचे समर्थन केले म्हणून नलिनीतार्इंना निलंबित करण्यात आले आणि त्यांच्या जातीची व आंतरजातीय विवाहाची सनातन्यांनी निंदानालस्तीही केली. ...
क्रिकेटचा खेळ हाच भारतातील खरा धर्मातीत धर्म आहे. भारतीय संघ खेळत असलेल्या प्रत्येक सामन्यात टाकला जाणारा चेंडू, घेतला जाणारा प्रत्येक बळी आणि काढली जाणारी प्रत्येक धाव याक ...