पुण्यातील हिंजवडी व तळवडे आयटी कंपन्यांतील तरुणींवर हल्ल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे नोकरदार महिला पुण्यात सुरक्षित नाहीत, असा संदेश सर्वत्र जाऊ नये ...
२०१४ मध्ये केंद्राची सत्ता हस्तगत करेपर्यंत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह व त्यांचे पक्षाचे अन्य पुढारी काँग्रेस सरकारच्या प्रत्येकच गोष्टीचे राजकारण करीत होते. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोड गोड अभिवचने खात्रीपूर्वक देत असतात. त्या अभिवचनांना ते आकडेवारीच्या सुरेख चौकटीत बंदिस्त करीत असतात. काही वेळा ती अभिवचने परिणामकारक ...
राज्यात भाजपा सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. मात्र या अडीच वर्षांच्या कालावधीत चार महाअधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली. महाअधिवक्ता हे पद घटनात्मक ...
आधुनिक युगातील स्त्रियांना आईपणाची निसर्गदत्त जबाबदारी पाळताना, नोकरी, व्यवसाय आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आता पाळाव्या लागतात. पती-पत्नी दोघांनाही ...