जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया नेटवर्क समजल्या जाणाऱ्या फेसबुकने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद रोखण्याचा निर्धार केल्याचे वृत्त निश्चितच आशादायी मानायला हवे. ...
महाराष्ट्राला भाऊबंदकी नवी नाही. छत्रपतींच्या सातारा आणि कोल्हापूर दोन गाद्या होत्या. पेशवाईतील भाऊबंदकी ‘ध’चा ‘मा’ने अजरामर केली आणि पिढ्यान्पिढ्या राजवट कोणतीही ...
शर्यत असो वा शिकार त्यात ‘टप्पा’ अत्यंत महत्त्वाचा असतो. राजकारण-समाजकारणाच्या वाटचालीत ‘लोकमंगल’च्या कासवाची ख्याती जतन करत राज्याचे सहकारमंत्री यांनी प्रत्येक टप्प्यावर यशच गाठले. ...
रवींद्र गायकवाड या शिवसेनेच्या पराक्रमी खासदाराने विमानातील एका कर्मचाऱ्याला स्लिपरने मारल्याच्या हवाई घटनेनंतर तेलगू देसम पक्षाच्या दिवाकर रेड्डी या खासदारानेही तसाच प्रकार केला आहे. ...
टीम इंडियाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यासह तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावण्याचे भारताचे स्वप्नही धुळीस मिळाले ...
२०१$४ च्या लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विस्कळीत झालेला काँग्रेस पक्ष देशपातळीवर अजूनही सावरलेला नाही आणि नागपुरात या पक्षातील अनागोंदी तशीच कायम आहे ...
नरेंद्र मोदी सरकारने कामचुकारपणा करणाऱ्या १२९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकले व आणखी १,८०० कर्मचाऱ्यांना नोकरी सोडून जाण्याचा हुकूम दिला तेव्हा मला ...