- वसंत भोसलेसह्याद्री पर्वतरांगांना लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत चालू हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत आहे. परिणामी खरीप हंगामावर गंभीर परिणाम होत आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या पूर्व भागात कायम ...
महाराष्ट्राची राजधानी महामुंबईमध्ये सकल मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी क्रांतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महामोर्चा काढून ऐतिहासिक विजय नोंदविला आहे. मराठा समाजामध्ये जी अस्वस्थता आहे तिचा स्फोटच एकप्रकारे आझाद मैदानावर पहायला मिळाला. ...
काँग्रेस पक्षाची किती दारुण अवस्था आहे, यावर नेमकं बोट जयराम रमेश यांनी ठेवलं आहे. मात्र त्यांच्या या जाहीर वक्तव्याचा प्रसार माध्यमांतील चर्चा व विश्लेषण यापलीकडे फारसा काही परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. ...
गाव किंवा ग्राम हा भारतीय लोकजीवनाचा आत्मा आहे. वाडी, वस्ती, पडळ, माळ, गाव, खेडेगाव, नगर, शहर, महानगर अशा विविध ठिकाणी माणसाने निवासाला सुरुवात केली आणि मानवी जीवनाला एक प्रकारची स्थिरता लाभली. भारतात आजही सात लाखांहून अधिक खेडी आहेत. ...
जगविख्यात लेखक जॉर्ज आॅरवेल यांच्या अत्यंत गाजलेल्या ‘अॅनिमल फार्म’ या कादंबरीतील एक वाक्य अजरामर झाले आहे. आॅल अॅनिमल्स आर इक्वल, बट सम अॅनिमल्स आर मोअर इक्वल दॅन अदर्स, हे ते वाक्य! सर्व जण समान असल्याचा दावा करणारे सत्ताधारी, मूठभर प्रभावशाली ल ...
वेगाचा बादशाह उसेन बोल्टकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते, त्याचप्रमाणे कमावण्यासारखेही काहीच नव्हते. अॅथ्लेटिक्सची अशी कोणती स्पर्धाच उरली नव्हती, ज्यात त्याने बाजी मारली नव्हती. पण तरीही चाहत्यांना यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याचा विजय पाहिज ...
ग्रंथालय चळवळीचे पितामह असलेल्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने १२ आॅगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ म्हणून साजरा होेतो. त्यानिमित्ताने ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल या त्रिमूर्तींचा विचार एकत्रित होणे गरजेचे आहे. ...
२७ मधून ९ वजा केले तर शिल्लक काय? या अकबराच्या प्रश्नाचे उत्तर बिरबलाने दिले आणि बादशहा चक्रावला. उत्तर होते शून्य. आजचा प्रश्न असाच आहे. साडेतीन महिन्यांच्या पावसाळ्यातील ९ नक्षत्रे ही पावसाची. ज्याची सुरुवात मृगापासून होते. यावर्षी मराठवाड्यावर ही ...
देशाच्या स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या लोकलढ्यातील सर्वात मोठा व संघर्षमय लढा १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनाचा होता. भारताच्याच नव्हे, तर एकूण जगाच्या इतिहासात तोवर झालेले ते सर्वात मोठे जनआंदोलन होते. ...