- सुरेश भटेवरा(राजकीय संपादक, लोकमत)भारताच्या राजकीय इतिहासात काही घटना अशा असतात की कायमसाठी त्या मनावर कोरल्या जातात. मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारच्या पहाटेपर्यंत राजकीय नाटकाचा जो तमाशा दिल्ली आणि गुजरातच्या गांधीनगरात घडला, तो यापेक्षा वे ...
बाह्य शत्रू हल्ला करून सारं उद्ध्वस्त करून टाकतात. माणसाचे मोठे शत्रू कोण? शत्रूंचे प्रकार कोणते? एकंदर शत्रू प्रकरण त्रासदायक आणि तापदायक! माणसाचे मोठे शत्रू सहा! हे ‘षड्रिपू’ बलवान असतात. छुपे हल्ले करण्यात हे तरबेज! मद, मोह, लोभ, काम, क्रोध, मत्सर ...
निकालांचे ग्रहण सुटेनासे झाल्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. ही कारवाई आहे, की कारवाईचे संकेत हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही़ देशमुख यांना रजा दिल्याने निकाल लवकर लागतील, याची मात ...
इराकमध्ये इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियाचा (इसिस) बालेकिल्ला समजल्या जाणाºया मोसुल शहरावर इराकी सेनेने कब्जा केल्यानंतर दहशतवादी शक्तींना मोठा हादरा बसला असला तरी याचा अर्थ इराकने अथवा जगाने दहशतवाद किंवा इसिसविरोधात निर्णायक विजय प्राप्त केला ...
सरदार सरोवर प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी पुनर्वसन, मग धरण या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे कानाडोळा करीत सरकारी अधिकाऱ्यांनी विस्थापितांना वाऱ्यावर सोडले आहे. ...
कर्जमाफीसाठी अनेक अटींच्या चाळण्या आणि पीकविम्यासाठी विशिष्ट तारखेचे बंधन लादून शेतका-यांना नागवले जाते. अशा संकटसमयी तरी नियम आणि अटी कडेला सारून किमानपक्षी पीकविम्यात तरी शासनाने पुढाकार घेऊन शेतक-यांना मदत केली असती तर बरे झाले असते; पण आॅनलाइन आण ...
चले जाव आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत झालेली मोदी विरुद्ध सोनिया आणि जेटली विरुद्ध आझाद यांची खडाजंगीवजा चर्चा ज्यांनी पाहिली त्यांना काँग्रेस पक्ष, त्यावर आलेली पराजयाची कात टाकून पुन्हा एकवार आक्रमक होऊ लागला असल्याची चिन्हे दिसली ...
आजमितीला भारत वेगाने ‘भाजपमय’ होत असून, २०१९ चा सामना मोदी हमखास जिंकणार असा कयास आहे! २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेली मुख्य आश्वासने (दरवर्षी एक कोटी रोजगार निर्माण करणार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देणार, परदेशातील भारतीयांचे काळेधन ...
कधीतरी असा प्रसंग येतो की, आपल्याला कुलूप उघडायचे असते. हातात किल्ल्यांचा जुडगा असतो. आपण एकेक किल्ली लावून कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचदा असे होते की, शेवटच्या किल्लीने ते उघडते. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. गोष्ट अतिशय छोटी आहे. पण आप ...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने मुंबईत नुकत्याच झालेल्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल काकरदरा या गावाने प्रथम क्रमांक पटकावला त्या गावाची ही यशोगाथा. ...