उद्योग संस्कार झाले की वेळ येते उद्योग साक्षरतेची, म्हणजे उद्योग शिकण्याची... उद्योग हा कृतीमधून शिकण्याचा विषय आहे, ज्यात प्रत्येक विषय वेगळा आणि त्याची तयारी, नियोजन, योजना, नफा-तोटा, ध्येय आणि त्याची धारणा संपूर्ण वेगळी असते. ...
प्रा. राजाभाऊ ढेपे हे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. पण होते म्हणणे चूक आहे. कारण इंग्रजीत एक म्हण आहे, Once a Professor, is all time Professor.. त्या अर्थाने ते अजूनही प्रोफेसर आहेत ...
कोणी म्हणेल, नराची जर, जोरू, जमिनीवरील अधिकाराची भावना या आमिषासाठी अधिक जबाबदार आहे. तशी ती असेलही, पण नीट विचार करता, यातील जर वा जमिनीवरील अधिकाराची भावना फार विकसित अवस्था दाखविते. ...
विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरताना चूक केली किंवा अन्य कोणत्याही टप्प्यावर चूक झाली तरी ती बाब ही विद्यार्थ्याच्या भवितव्याशी निगडित बनते. या चुकीच्या मुळाशी नेमके कोण आहे, याची पडताळणी न करता परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांवर जबाबदारी टाकली ज ...
मुंबईमध्ये दाटीवाटीच्या विभागातील इमारतीला आग लागली, जुन्या-नव्या, अधिकृत-अनधिकृत इमारती पडल्या, पूर आला किंवा डोंगर कोसळून वस्त्या आणि गाव गाडले गेले, लोकांनी प्राण गमावले की, टीव्ही वाहिन्यांना हमखास वास्तूतज्ज्ञ वा अभियंत्यांची आठवण येते. ...
मुंबईच्या ऐतिहासिक गवालीया टँक म्हणजे आजच्या आॅगस्ट क्रांती मैदानात ९ आॅगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महाअधिवेशनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देणारा ‘चले जाव, छोडो भ ...
दिवसागणिक प्लॅस्टिकचे प्रदूषण वाढते आहे, या प्लॅस्टिकला आळा घालण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होत असतानाही, त्याच्या वापरावर नियंत्रण करणे कठीण होत आहे. ...
मुंबईत परवा निघालेला मराठा क्रांती मोर्चा त्याच्या आयोजकांनाही चकीत करील एवढा मोठा होता. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी महाराष्ट्रात आजवर काढलेले सारेच मोर्चे असे अचंबित करणारे होते. कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता वा कोणत्याही ज्ञात पुढाऱ्या ...