चार वर्षांपूर्वी कोलकाता येथील बी. सी. रॉय इस्पितळात पाच दिवसांत ३५ मुलांचा मृत्यू झाला तेव्हा, मोठा गहजब झाला होता. आज त्याची कोणाला आठवणही नाही! त्यावेळी सरकारने चौकशीसाठी तीन सदस्यांची एक समितीही नेमली. पण त्या समितीने इस्पितळास ‘क्लीन चिट’ दिली ह ...
मित्र म्हणाला, बरं वाटत नाहीये! म्हटलं काय झालं? म्हणाला, दुखतंय! काय? मी विचारलं म्हणाला मन दुखतंय! अरे वा हे अजबच! म्हणजे मन दुखतंय हे कसं कळलं तुला? आणि त्याची लक्षणं काय? तर म्हणाला, कळत नाही, पण दुखतंय खरं! विचार केला हे काव्यमय आहे, पण हा तर कव ...
राज्य शासन गतिमानतेचा आग्रह धरीत असले तरी विकास कामांविषयी कूर्मगती कायम आहे. त्यासोबतच आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली विकास कामे आता पूर्ण झाली असली तरी त्याच्या उद्घाटनाविषयीदेखील संकुचित मानसिकता अंगिकारल्याचे दिसत आहे. खान्देशात दोन ठळक उदाहरण ...
पूर्वी असे म्हटले जायचे की, ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’; परंतु आता त्यात थोडासा बदल करून ‘बलात्कार झाला नाही असा दिवस कळवा आणि हजार मिळवा’, असे म्हटले तर एकाच दिवशी कितीतरी बक्षिसांची खैरात करण्याची वेळ शासनावर येईल. यावरून देशात बलात्कार ...
आपल्या आयुष्याची कहाणी खुशवंत सिंग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मुक्तपणे सांगून टाकली आहे. त्यात तर चाकोरीबद्ध जगणा-याला आणि विचार करणा-याला धक्के बसून त्याला विचार करायला लावला आहे. ...
‘मी मरणार कधी?’, ‘लग्न कधी होणार?’, ‘तुमचे दुर्गुण कोणते?’ या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हल्ली नातेवाईक, मित्रपरिवार फेसबुकला विचारतात. आणि त्याचे उत्तर अगदी अख्ख्या जगाला सांगण्यासाठी ‘शेअरिंग’ करण्यावरही नेटिझन्सचा भर असतो. ...
चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत. ...
सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याने होणारी अडचण दूर करण्यासाठी नाशकातील हॉटेल्स व पेट्रोल पंपचालकांनी त्यांची प्रसाधनगृहे खुली करून देण्यास मान्यता दिल्याची बाब इतरांसाठी पथदर्शकच ठरणारी आहे. ...