महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दादासाहेब कन्नमवार प्रथमच चंद्रपूरला आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दहा हजारांवर स्त्रीपुरुषांचा मोठा जमाव सर्किट हाऊसवर जमला होता. ...
आधारकार्ड हे आज प्रत्येक भारतीयाचे जीव की प्राण झाले आहे. या आधाराशिवाय तुम्ही या देशात जगूच शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारणही तसेच आहे. ...
पुणे चळवळींचे उगमस्थान मानले जाते. एखाद्या परंपरेची मुहूर्तमेढ येथे रोवली गेली की ती जगभरात लौकिक पावते. लोकमतच्या ‘ती’चा गणपतीद्वारे उभारली जात असलेली लोकचळवळ म्हणूनच महत्त्वाची आहे. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन चार वर्षे उलटून गेली, तरी त्यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. आता लेफ्टनंट कर्नल पुरोहित व त्याआधी साध्वी प्रज्ञा सिंह हे दोघेही जामिनावर सुटले. ...
शॉर्लेटव्हिले या अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील मोठ्या शहरात गो-या लोकांच्या वर्णविद्वेषी संघटनांनी तेथील कृष्णवर्णीयांवर जे अत्याचार केले त्यांचा निषेध करण्याऐवजी ‘दोन्ही बाजूंनी काही चांगले लोक आहेत’ अशी मखलाशीवजा ...
नरेंद्र मोदी हे मे २०१४ च्या निवडणुकीनंतर संसदेत घुसल्यानंतर त्यांनी तीनच वर्षात भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही मुसंडी मारली, त्यामुळे त्यांच्या विरोधकांना नैराश्याने ग्रासले आहे. ...
आदिवासींनी स्वत:च्या गरजेपलीकडे अधिक निसर्गाकडून कधीही काही घेतले नाही. त्यांना ती शिकवणच नाही. निसर्ग ओरबडण्याचे काम तथाकथित आधुनिक मानवी समुदायांनी केले आहे आणि आज तेच आदिवासींना निसर्ग संवर्धनाचे धडे देऊ बघत आहेत! ...
परभणी जिल्ह्यातील जवळाझुटा गावची सारिका सुरेश झुटे या सतरा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आपला शेतकरी बाप आत्महत्या करू नये, यासाठी तिने आत्महत्या केली. महाराष्ट्रातील सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत आत्महत्या केल्या. ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोट बांधणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची गिधाडे झाली आहेत. ही गिधाडांची उपमा शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी राजकारण्यांना उद्देशून दिली होती. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...