वाघासह सर्व वन्यप्राणी, पक्षी हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. माणसाचे जीवन हे त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनमानसात प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतो ...
‘अ आ इ..’ ही अक्षरे गिरविताना भविष्यात याच अक्षरांच्या दुनियेत रममाण होईन याची कल्पना नसलेल्या अवलिया कलाकाराने एका वैशिष्ट्यपूर्ण कलेची कास धरली आहे. ...
१८९४ चा कारागृह कायदा आणि १९५८ चा probation of offender कायदा, याशिवाय अजूनही आपण खूप पुढे जाण्याचा प्रयत्न आजही करीत नसताना, महात्मा गांधींनी सुधारणांचा उद्देश असलेला कारागृह कायदा असावा, असे सुचविले होते. ...
आज अमेरिकन साम्राज्यशाही अशा अन्यायाविरुद्ध लढणा-या अनेकांचे बळी घेताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहात आहोत. भगतसिंग यांचे विचार आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक आहेत. ...
ऊर्जा हे प्रत्येक गोष्टीच्या सजीवतेचे प्रमुख लक्षण आहे आणि ही असीम ऊर्जा निर्माण होते, शक्तीच्या विविध स्वरूपाने. आताच नवरात्री संपली आणि सर्वांनी या शक्तीच्या स्वरूपाचे मनापासून स्मरण केले असणारच. ...
विकासाच्या कामात आणि योजना अंमलबजावणीत राज्यात आघाडी मारत असताना रेकॉर्ड (अभिलेख) जतन पद्धतीचे अभिनव ‘भारुड’ गाजत आहे. त्याचे कर्ते आहेत डॉ. राजेंद्र भारुड ! ...
सव्वाशे कोटीवर लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जेथे ५० टक्के महिला आहेत पण १६ व्या लोकसभेत केवळ ६२ महिला निवडून आल्या आणि ही संख्या एकूण सदस्यांच्या अवघी ११ टक्के आहे. ...
उत्तर कोरियाच्या किम उल जोंग या अध्यक्षाने डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या अध्यक्षांना ‘सरकलेले’ (मेंटली डिरेल्ड) म्हटले. तर ट्रम्प यांनी जोंग यांना ‘वेडसरपणा’चे प्रशस्तीपत्र दिले आहे. ...