जाहिरातींची लोकांना इतकी सवय लागते की, ती जर माध्यमात आली नाही तर ते उत्पादन बंद झाले का, असा संशय ग्राहकांच्या मनात येतो, त्यामुळे जाहिरात ही सातत्याने करावी लागते. ...
काझुओ इशिगुरो ही अशी आसामी आहे की, त्यांनी ‘आपण जगाशी जोडले गेलो आहोत, या भ्रामक समजुतीखालील अथांग विवर दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशा शब्दांत त्यांच्या साहित्याचा गौरव नोबेल समितीने केला आहे. ...
‘नैसर्गिक असावे’ असे आपण म्हणतो आणि त्यासोबतच ‘नैतिकता पाळावी’ असेही आपल्याला वाटते, पण हे कसे काय शक्य होणार? कारण मानवी व्यवहारातील पन्नास टक्क्यांहूनही अधिक नैसर्गिक व्यवहार नैतिक नसतात. ...
मुंबईत गर्दी हा सार्वत्रिक विषय आहे. गर्दीचे व्यवस्थापन हे मुंबईतील मोठे आव्हान आहे. या गर्दीत काही विकृत लोक स्पर्शसुखासाठी काहीही करण्यास तयार होतात. ...
या घटनेनं राज्यातच नव्हे तर देशभरात प्रचंड दु:खं व्यक्त केलं जातंय आणि अनेकांना धक्का बसलाय की देशाच्या आर्थिक राजधानीत असं कसं काय होऊ शकतं. परंतु जे रोज मुंबईत प्रवास करतात, त्यांना अजिबात धक्का बसलेला नाहीये, कारण, ते रोजचा प्रवासच जीव मुठीत धरून ...
देशाच्या अर्थकारणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. विकास दराची घसरण उताराच्या दिशेने सुरू आहे. नवी रोजगार निर्मिती तर सोडाच, कोट्यवधी लोकांनी असलेले रोजगार आणि नोक-याही गमावल्या आहेत. ...