संपर्क मंत्री किंवा जनता दरबार या सांगायच्या गोष्टी झाल्या. त्या मागची कारणे वेगळीच आहेत. ठिकठिकाणी जनता दरबार घडवले जातील. मात्र तिथे येणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवणार कोण? ...
समाजदूत: समाजाला ‘प्रकाशवाटा’ दाखविण्यास तरुणाई सरसावली; मैत्र मांदियाळीत दर महिन्याला २०० रुपये जमा करणाऱ्यांची संख्या सध्या दीडशेवर पोहोचली आहे. इतर दात्यांच्या मदतीतून महिन्याला साधारण दीड ते दोन लाख रुपये जमा होतात. ...
भारतीय संस्कृतीमध्ये जैन धर्माचे योगदान मोलाचे आहे. या पार्श्वभूमीवर उभारलेले ‘अभय प्रभावना संग्रहालय’ हे केवळ जैन धर्मियांसाठी नव्हे तर सकल समाजासाठी प्रेरणातीर्थ ठरेल. ...
देशातील लोकशाही आता शेवटची घटिका मोजत आहे, लोकशाही आयसीयूमध्ये आहे, असा निष्कर्ष आपण संसदेत बोलताना मांडला होता. तो निष्कर्ष ज्या संशोधनाद्वारे काढला ते संशोधन देशातल्या जनतेला खुले करून दिले पाहिजे ...