राज्य शासनाने एक आदेश काढून जिल्हा परिषदेकडील कृषी विभागच संपविण्याचा चंग बांधला आहे. महाराष्ट्रातील शेतीच्या विकासाला दिशा देण्याच्या राज्य सरकारच्या यंत्रणेला काही धोरणच राहिलेले नाही. भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून तरी शेतीचे प्रश्न अधिक ती ...
आजकाल एकच मुलगा, एकच मुलगी, दोन मुली, एक मुलगा व एक मुलगी असे काहीसे चित्र समाजात आढळून येते, तेव्हा निवृत्तीनंतर म्हातारपणी कसे होईल याची काळजी करताना बरेच लोक दिसतात. ...
आपल्या देशात पोर्न बघणे हे नैतिक मूल्यांच्या विरोधात आणि चरित्रहीन मानले जात असताना गुगल ट्रेंड सर्व्हेनुसार सर्वाधिक पोर्न बघणा--या १० शहरांमध्ये भारतातील ७ शहरांचा समावेश असल्याची माहिती आहे आणि पोलिसांचे आकडे सांगतात की समाजातील वाढत्या गुन्ह्यांम ...
लाभाच्या संकल्पना या व्यक्तिगणिक बदलणाऱ्या असतात, त्यामुळे कोण व्यक्ती कशाच्या बाबतीत स्वत:ला लाभार्थी म्हणवून घेते आणि कोण त्यापासून वंचितच राहिल्याचे सांगते, यात मेळ साधणे तसे खूप अवघड आहे. ...
कोपर्डी खटल्याच्या निकालाचे समाजमनातून स्वागतच होईल. एखादी शाळकरी मुलगी घरातून कामानिमित्त बाहेर पडते, अन् काही नराधम तिच्या देहाचे लचके तोडत तिचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतात तेव्हा त्या गुन्ह्याला दुसरी शिक्षा काय असू शकते? न्यायालयाने तोच न्याय के ...
मुंबई महापालिकेने गच्चीपर्यंत लिफ्टला परवानगी देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आता राज्य सरकारने लिफ्टसंदर्भातील नियमांत दुरुस्ती करून तिच्या दुर्घटनेला विमाकवच देण्यासाठी आणि कायद्यात बदल करण्यासाठी उचललेल्या पावलांचे स्वागत करायला हवे. ...
आम्हा भारतीयांना स्वच्छतेचे जसे वावडे आहे तसेच वाहतूक नियमांचेही! त्यामुळे येथील रस्त्यांवर वाहतूक नियमांचे पालन करणाºयांपेक्षा ते तोडणारेच अधिक दिसतील. सिग्नल तोडून सुसाट वेगाने गाडी पळविणे हा तर आम्ही आमचा जन्मसिद्ध अधिकारच मानतो. ...
मोदी विरोधकांनी केलेल्या उपद्व्यापांमुळे अमित शहा यांना खरी ‘क्लीन चिट’ मिळाली आहे. सोहराबुद्दिन प्रकरणात शहा यांच्या विरोधात न्यायालयात खटला होता. नंतर या खटल्यातून त्यांना आरोपमुक्त करण्यात आलं. या खटल्याची ज्या ‘सीबीआय’ न्यायालयात सुनावणी चालू होत ...
खान्देशात भाजपाचा प्रभाव असतानाही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारचा हा दुसरा कार्यकाळ पहिल्या सरकारपेक्षा काकणभर सरस असणे अपेक्षित असताना तसे घडत नसल्याचा सूर आता भाजपामधून उमटू लागला आहे. ...
प्रसिद्ध साहित्यिक वि.स. खांडेकरांनी म्हटले आहे की, ‘‘साहित्यावर प्रेम करण्यासाठी निसर्गाला गुरूकरा, वृक्षाला गुरू करा, आईला गुरू करा.’’ या वाक्यात खूप मोठा अर्थ दडला आहे. ज्यातून जीवनाचा बोध घडतो. ते सारे गुरुत्वातच असते. ...