संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे. ...
मंत्रालयातील आत्महत्या रोखण्याकरिता जाळी बसवण्यात आली. अभ्यागतांपैकी कुणी गॅलरीच्या कठड्यापाशी जाणार नाही, याची काळजी घेण्याकरिता पोलीस तैनात केले गेले. ते लोकांसमोर हात जोडून विनंती, आर्जवं करू लागले. ...
पारंपरिक कामांखेरीज विकासाची नवी मानके स्थापायचित तर त्यासाठी कल्पनाशक्ती हवीच; पण कल्पनेतल्या संकल्पनांना वास्तवात उतरवायचे तर निधीही गरजेचा असतो. ...
‘काश्मीरमधील दुष्कृत्यांची पाकला पुरेपूर किंमत मोजावी लागेल.’ ‘काश्मीरमधील रक्तपात थांबविण्याकरिता पाकशी बोलावंच लागेल. असं विधान केल्यामुळे वृत्तवाहिन्यांचे ‘अँकर्स’ मला देशद्रोही ठरवतील, याची मला कल्पना आहे. पण चर्चा करायलाच हवी. युद्ध हा पर्याय अस ...
‘काश्मीर प्रश्नावर कायमस्वरूपाचा तोडगा काढायचा असेल तर त्यासाठी भारत व पाकिस्तान यांच्यात बोलणी होणेच गरजेचे आहे’ हे काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे तेथील विधिमंडळातील वक्तव्य सहजगत्या दूर सारावे असे नाही. ...
राज्यात क्रीडा संस्कृती रुजावी, आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये खेळाडूंनी पदके मिळवावीत, हा पुरस्काराचा हेतू असतो. यानिमित्ताने वेळेत कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर खेळाडू आणखी जोमाने कामाला लागू शकतात. ...
मोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम, या सर्व नद्यांचे प्राक्तन एकच ! नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांच्या घोषणा खूप होतात; पण प्रत्यक्षात सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. ...
घाटकोपरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी म्हणे ‘नवनिर्माण शिवसेना’ स्थापन करून ‘राज यांनाच सेनेत का घेत नाही?’ असा तिरकस सवाल थेट फलकाद्वारे केला. ‘पुन्हा पक्षात आलेल्या मनसैनिकांना पदांची खिरापत वाटण्यापेक्षा त्यांच्या नेत्यालाच सेनेत घ्या,’ हा टोला ‘मात ...
अखेर बेस्ट उपक्रम पांगळा झालाच. आता खासगीकरण हा मार्ग या उपक्रमाला जिवंत ठेवण्यासाठी ‘बेस्ट’ ठरतो का? हे येत्या काळातच स्पष्ट होईल. गेल्या काही दशकांत बेस्ट उपक्रमाने ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाने मुंबईकरांमध्ये नावलौकिक प्राप्त केला होता. ...