शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
3
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
4
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
5
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
6
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
7
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
8
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
9
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
10
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
11
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
12
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
13
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
14
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
15
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
16
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
17
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
18
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

भौतिक द्रव्य आणि मन

By admin | Updated: October 20, 2015 03:31 IST

मन म्हणजे मानसिक घटनांची मालिका असा निष्कर्षात्मक अभिप्राय असल्याचे आपण पाहिले. पण ही मालिका एक आणि इतर मालिकांपेक्षा वेगळी कशी ठरते? मालिका म्हणजे मन

- डॉ. दिलीप धोंडगेमन म्हणजे मानसिक घटनांची मालिका असा निष्कर्षात्मक अभिप्राय असल्याचे आपण पाहिले. पण ही मालिका एक आणि इतर मालिकांपेक्षा वेगळी कशी ठरते? मालिका म्हणजे मन असल्याने एक मन दुसऱ्या मनाहून वेगळे कसे ठरते? मन ही अनुभवांची मालिका आहे तर तिच्या एकतेचे सूत्र कोणते? एका मालिकेतील वेगवेगळ्या वेळचे अनुभव हे त्या विशिष्ट मालिकेतील अनुभव आहेत हे कशाच्या आधाराने निश्चित करता येते? गेल्या लेखांकात मनाचे देहाशी असलेले संबद्धत्व लक्षात घेतले होते. मानसिक घटना नेहमी देहाच्या विशिष्ट अवस्थांचे, विशेषत: मेंदूच्या स्थितीचे परिणाम म्हणून निष्पन्न होत असतात. मानसिक घटनांच्या जडणघडणीला स्वतंत्र अस्तित्व नसते. भौतिक घटनांच्या ठिकाणी जशी परिणाम घडवून आणण्याची शक्ती असते तशी मानसिक घटनांच्या ठायी नसते. भौतिक घटना पूर्वी घडलेल्या भौतिक घटनांची कार्ये असतात आणि त्या स्वत: कारणे म्हणून कार्ये घडवून आणतात. याउलट, मानसिक घटना शारीरिक घटनांची केवळ कार्ये असतात; त्या कोणतेही कार्य घडवून आणू शकत नाहीत. या स्पष्टीकरणावर अनेक मानसशास्त्रज्ञांचे आक्षेप आहेत. पण आक्षेप हे सिद्धान्तांच्या बळकटीकरणासाठी असतात.जड द्रव्य (मागच्या लेखांकात भौतिक घटनांसाठी वापरलेली संज्ञा) आणि मन अशी दोन भिन्न द्रव्ये न मानता बर्ट्रंड रसेल यांनी निराळेच स्पष्टीकरण केले आहे. त्यांचा सिद्धान्त असा: एखाद्या भौतिक वस्तूच्या स्वरूपाचे विश्लेषण केले तर रंग, आकार, वास इ. संवेदनांची जाणीव होते आणि मन:स्थितीचे विश्लेषण केले तरीही संवेदना व आकारादी प्रतिमांचे संवेदन होते. म्हणजे भौतिक वस्तू आणि मने यांचे जे अंतिम घटक आहेत ते एकच आहेत. हे घटक म्हणजे प्रतिमा आणि संवेदना होत. ह्या घटकांची एक प्रकारे रचना झाली की भौतिक वस्तू साकार होते व दुसऱ्या प्रकारे रचना झाली की मानसिक घटना साकार होते. बर्ट्रंड रसेल यांचा मुद्दा असा की : संवेदना आणि प्रतिमा ह्या ज्या अंतिम सामग्रीच्या दोन्ही प्रकारच्या वस्तू बनलेल्या असतात, त्या सामग्रीचे स्वरूप भौतिकही नसते किंवा मानसिकही नसते. रसेल यांच्या या सिद्धान्तावरील आक्षेप असे : जाणिवेचे स्वरूप मनाच्या एकतेचे स्वरूप यांचा नेमका उलगडा होत नाही. जाणीव म्हणजे नेमकी कशी संरचना आणि मन म्हणजे नेमकी कशी संरचना याचा बोध व्हायला हवा. रसेल यांनी एका प्रकारची रचना व दुसऱ्या प्रकारची रचना असे म्हणत रचनाप्रक्रियेचे समानरूप सांगितले; पण रचनाप्रक्रिया कशी सगुणसाकार होते याचे स्पष्टीकरण मिळत नाही असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.