शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

उजव्या कालव्यातून पाणी नासाडी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:06 IST

अमरावती प्रकल्प : सोडलेले पाणी जाते कुठे याचे कुतूहल शेतकऱ्यांना होते

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर :अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी बंद करून ते प्रकल्पातच अडविण्यात आले आहे. त्यामुळे उजव्या कालव्यातून होणोरी पाण्याची नासाडी थांबली आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याची नासाडी या मथळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच, पाटबंधारे विभागाने त्याची दखल घेतली आहे.पाण्याच्या प्रत्येक थेंबांचे महत्त्व मालपूरकरांनी मागच्यावर्षी अनुभवले आहे. नळांना वीस दिवसानंतर तेही घड्याळ्याच्या काट्यावर लक्ष ठेवून पाणी सोडले जात होते.तरी सुध्दा याच्यातून कुठलाही बोध न घेता गेल्या बºयाच दिवसांपासून येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या कालव्यातून बेसुमार पाणी पाटबंधारे विभागाने सोडुन पाण्याची नासाडी होत होती. हे पाणी शेतशिवारातील नाल्यातून देखील वाहत होते. यावरून सुराय ग्रामस्थांमध्ये वाद झाला. तो थेट दोंडाईचा पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला तरी कोणी ही याची दखल घेतली नाही. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित झाले होते.मालपुर येथे अमरावती मध्यम प्रकल्प असून याला दोन कालवे आहेत. शेतकऱ्यांचा खरिप व रब्बी दोन ही हंगामातील पिक आता निघाले आहेत. काहींची काढणी चालु आहे. अशा परिस्थितीत पाण्याची गरज नसतांना हे एवढे पाणी कुठे जात आहे याचे ग्रामस्थांना मोठे कुतुहल होते. शेतकºयांनी याबाबत कैफियत मांडली.पाण्याचा साठा प्रकल्पात राहिल्यास याचा भविष्यात उपयोग घेता येवू शकतो, यासाठी प्रकल्पात पाणी साठा असणे आवश्यक आहे अन्यथा आडातच नाही तर पोह?्यात कुठुन येईल अशी अवस्था होवू नये म्हणून काही जागृत शेतक?्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यावर वाया जाणाºया पाण्याला पायबंद बसला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे