शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत केवळ १२ प्रकल्प भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST

जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस होत असला तरी अद्यापही लघु व मध्यम प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. सद्य:स्थितीत प्रकल्पांमध्ये केवळ ...

जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस होत असला तरी अद्यापही लघु व मध्यम प्रकल्पांत अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. सद्य:स्थितीत प्रकल्पांमध्ये केवळ ५० टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील ४७ लघु प्रकल्पांपैकी आतापर्यंत केवळ १२ प्रकल्प भरले आहे. गेल्यावर्षी याच काळात ३९ लघुप्रकल्प भरले होते. जिल्ह्यात काही भागात कमी, अधिक प्रमाणात पाऊस झाला. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस धुळे तालुक्यात १४०.६ टक्के झाला आहे. साक्री तालुक्यात ११७.४ टक्के, शिरपूर तालुक्यात ७० तर शिंदखेडा तालुक्यात ८८ टक्के पाऊस झाला आहे. मध्यम व लघु प्रकल्पात पुरेसा जलसाठा झालेला नाही. गेल्यावर्षी याच काळात १२ मध्यम प्रकल्पात ७६.४४ टक्के जलसाठा होता. यंदा तो ५१.७७ टक्के आहे. तसेच जामखेडी आणि कनोली हे दोन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. लाटीपाडा प्रकल्पात १०० टक्के, मालनगाव प्रकल्पात ९४.३५ टक्के, बुराई प्रकल्पात ५२ टक्के, करवंदमध्ये ८६.४० टक्के, अनेरमध्ये ७६.७३ टक्के, सोनवदमध्ये २०.३३ टक्के, अक्कलपाडात ४६.२४ टक्के, वाडीशेवाडीत ३२.५२ टक्के, अमरावतीत २८.६६ टक्के, सुलवाडेत ३०.६३ टक्के जलसाठा आहे.