शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

शिमला मिरचीचे बियाणे निघाले बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:28 PM

संडे अँकर । फळधारणा न झाल्याने साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान

धुळे : शिमला मिरचीचे बियाणे बोगस निघाल्याने फळधारणा झाली नाही़ त्यामुळे साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी बियाणे कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे़साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील सुशीलाबाई काशिनाथ पाटील, लोटन रामदास पाटील, नानाभाऊ रामदास पाटील यांनी गुरूवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले़ सटाणा येथील भवानी अ‍ॅग्रो सर्वीसेस येथून त्यांनी इंन्झा नेमा लाईट हे शिमला मिरचीचे वाण खरेदी केले होते़ नागपूरच्या बालाजी नर्सरीमध्ये रोपे तयार करुन ९ मार्चला शेतात शेड नेटमध्ये लागवड केली़ परंतु दोन महिन्यानंतरही पिकाची प्रगती दिसली नाही़ याबाबत कंपनीचे प्रतिनिधी समीर शेलार यांच्याकडे वेळोवेळी भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली़ परंतु त्यांनी शेतावर भेट न देता उडवाउडवीची उत्तरे दिली़ याबाबत कृषी अधिकाºयांकडे तक्रार केली़ त्यानंतर तापमान आणि रोगराईमुळे पिक आले नसल्याचा बेजबाबदार खुलासा कंपनीने केला आहे़नुकसान भरपाईची मागणीमिरची पिकास लागणारी खते, पिक संरक्षण, फवारे, पाणी देवून योग्य निगा राखली़ योग्य पध्दतीने पिक पोषण करुन सुध्दा मिरची पिकास दोन महिने झाले तरी फुले लागली नाहीत़ काही झाडांना दोन ते तीन फुले लागली़ त्यांचा आकार अतीशय लहान होता़ मे अखेरपर्यंत फळधारणा झाली नाही़ एका शिमला मिरचीचे वजन १४० ग्रॅम येते असा दावा कंपनीने केला होता़ परंतु पिक आले नाही़ पिकासाठी दीड ते दोन लाख रुपये आधीच खर्च झाला आहे़ कृषी सेवा केंद्राची उधारी आहे़ त्यामुळे आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे़कृषी विभागाचा पंचनामाकृषी विभागाने प्रत्यक्ष शेतात जावून पंचनामा केला आहे़ फळांची वाढ असमाधानकार व निकृष्ट दर्जाची आढळून आली़ अंदाजे २५ ते ३० मेट्रीक टन उत्पन्न अपेक्षीत असताना शेतकºयांना कोणतेही उत्पन्न मिळाले नाही़ कंपनीने शेतकºयांना योग्य ती माहिती दिली नसल्याने नुकसान झाल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने काढला आहे़ उपविभागीय कृषी अधीकार बी़ व्ही़ बैसाणे, शास्त्रज्ञ आऱ व्ही़ कडु़ सी़ के़ ठाकरे, एस़ आऱ गावीत, आऱ एम़ नेतनराव यांनी पंचनामा केला़

टॅग्स :Dhuleधुळे