जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया अधिक पारदर्शकरीत्या राबविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे संपूर्ण निकाल सायंकाळी पाच वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे. ...
वशिलेबाजीचा गंध : व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात गैरव्यवहाराचे एकापाठोपाठ एक प्रकार उघड होत असतानाच, परीक्षा विभागाच्या सहायक पद भरतीत गोलमाल झाल्याची बाब समोर आली आहे. ...
दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला रविवारी झालेल्या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपये तसेच गंभीर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा ...
जिल्ह्यातील बाळापूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये कॅल्शियम कार्बाइडने पिकविल्या जाणार्या आंब्याचा मोठा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने गुरुवारी जप्त केला. राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. ...