जळगाव: वाळूचा डंपर अडविल्याचा राग आल्याने वाहतूक शाखेचे कर्मचारी अनिल तायडे यांच्या अंगावर चालकाने डंपर अंगावर नेण्यासह दुसर्याने गचांडी धरुन त्यांना लांब फेकले तर डंपर मालक व राष्ट्रवादीचा सरचिटणीस असलेल्या अजय भागवत बढे याने शिवीगाळ करत हुज्जत घा ...
जळगाव: मंजूर केलेल्या प्रवास भत्याच्या बिलासाठी एक हजार ९०० रुपयांची लाच स्विकारताना अशोक रामदास सोनवणे (वय ४५ रा.कनिष्ठ सहायक, यांत्रिकी उपविभाग, जि.प.जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पावणे पाच वाजता जिल्हा परिषदेत रंगेहाथ पकडले. तक् ...
जळगाव : माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्यांचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. बियाण्यांचे दर निम्मे कमीच झालेलेे नसल्याचे सांगत ...
जळगाव : दुष्काळामुळे कोरड्या झालेल्या नद्या व नाल्यांमधील गाळ काढण्याचे कामे ७३ गावांमध्ये लोकसहभागातून करण्यात आले आहे. १०४ ठिकाणी घेण्यात आलेल्या या खोलीकरणाच्या माध्यमातून तब्बल ९ लाख ४५ हजार २९२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर जलयुक्त शिवार योजने ...
जळगाव: मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागातील जन्म-मृत्यू नोंदीचे तब्बल ७० ते ७५ रजिस्टर जीर्ण अवस्थेत असून त्याची पाने सुटी झाली असल्याने या पानांचे लॅमिनेशन करून बाईंिडंग करणे आवश्यक आहे. मात्र जन्म-मृत्यू विभागाने याबाबत भांडार विभागाकडे तब्बल दहा वे ...
जळगाव : उत्पन्न वाढवून मिळेल, असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ातील संशयित आरोपी अभिजित भाऊराव सारस्वत याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. ...
जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला मार्च महिन्यानंतर आलेल्या वेगामुळे जिल्हाभरात विविध विभागामार्फत २९ हजार ५४६ हेक्टर वरील कामे पूर्ण झाली आहेत. कृषी व वनविभागांनी कामांमध्ये आघाडी घेतली असून या योजनेवर आतापर्यंत ९६ कोटी ६३ लाखांचा खर्च करण्यात ...
यावल वनविभाग, जळगाव वनविभाग व वन्यविभाग यावल यांच्यातर्फे ४ हजार ४७५ हेक्टरवर ५८७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी ४ हजार ५३७ हेक्टर क्षेत्रावर कामे पूर्ण झाली आहेत. या विभागातर्फे दोन हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील जमिनीवर समतल चर करण्यात आ ...
जळगाव: जानकी नगरात राहणार्या सागर सिताराम कोळी (वय २०) या तरुणाने रविवारी पावणे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, मात्र सागर याला दारुचे व्यसन होते, रविवारीही सकाळी तो दारु प्यायले ...
जळगाव- जिल्ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना ...