नशिराबाद- गेल्या दीड महिन्यापासून बीएसएनएलच्या सतत विस्कळीत होणार्या नेटवर्कअभावी मोबाईल ग्राहक वैतागले आहे तर दूरध्वनी सेवा रोजच काही तास ठप्प होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून बीएसएनएलच्या ढिम्मपणाबाबत ग्राहक नाराजी व्यक्त करीत आहे. ग्राहकां ...
शिक्षकांना जबाबदारीचे भान असावे लागणार आहे. कुलगुरूंना अधिसभा, व्यवस्थापन मंडळ आदी प्राधिकरणांवर नियुक्त्या करण्याचे अधिकार असतील. कुलगुरू नि:पक्षपाती असणे आवश्यक राहणार आहे. कुलगुरू मनमानी पद्धतीने वागतात. त्यामुळे कुलगुरूंची नियुक्ती करतानाच योग्य ...
दादासाहेब रावल बँकेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित आमदार जयकुमार रावल यांना मंत्रीमंडळात स्थान देणे चुकीचे आहे. म्हणून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ...
राज्याचे तत्कालिन कामगार राज्यमंत्री पीक़े़ अण्णा पाटील यांचा पराभव करून राजकारणात प्रवेश करणारे दोंडाईचा येथील राजघराण्याचे वारस जयकुमार रावल उद्या मंत्रीपदी विराजमान होणार आहेत़ ...
राज्य मंत्रीमंडळ विस्तारात आमदार जयकुमार रावल यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी बुधवारी एका तरुणाने रावेरचे आमदार हरीभाऊ जावळे यांना रावल यांच्या विरोधातील कागदपत्रे ...
तापी नदीच्या उगमक्षेत्र असलेल्या मध्य प्रदेशातील बैतुल येथे २०० मि मी. पाऊस झाल्याने आज रात्री उशिरा तथा उद्या पहाटे तापी नदीला महापूर येण्याची शक्यता आहे. ...
राज्यातील काळी-पिवळी चालकांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला असून १२+१ वाहतूक क्षमता वाढीस लवकरच परवानगी दिली जाणार आहे़ तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले ...
जळगाव : महागणपती गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन श्रीकांत गोपालदास खटोड (रा.जयनगर, जळगाव) यांच्याविरुद्ध रामरतन मांगो भिल (रा.मोहाडी, ता.जळगाव) यांनी शेतजमीन हडप केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अह ...
जळगाव: मालेगाव मनपातून जळगाव मनपात नियुक्ती होऊन जेमतेम १६ दिवस उलटत नाही तोच पुन्हा बदली झालेल्या मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी अखेर मंगळवारी एकतर्फी पदभार सोडला. बुधवारी ते नाशिकला रवाना होणार आहेत. नूतन आयुक्त जीवन सोनवणे हे गुरुवारी हजर होण्याची ...