जळगाव : भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ९ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते जामनेर येथील स्वातंत्र्य सैनिक एकनाथ सखाराम माळी यांचा सत्कार होणार आहे. ...
जळगाव : डिसेंबर महिन्यात मुदत संपणार्या रणगाव ता.रावेर या ग्रामपंचायतीसह ८३ ग्रामपंचायतींमधील १३९ रिक्त सदस्यपदांसाठी पोटनिवडणुक होत आहे. २५ पासून निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे डिजीटल शिक्षण, इ-लर्निंग, आयएसओ असे उपक्रम राबविण्याचा गवगवा सुरू आहे. दुसरीकडे मात्र आदिवासी, सिमांत भागातील शाळांमध्ये शिक्षक रूजू व्हायला तयार नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४८३ शिक्षकांची पदे रिक्त ...
१८ महिन्यांच्या आकडेवारीत जानेवारी २०१५ मध्ये चोरीचे सर्वाधिक १०६, फेबु्रवारी २०१६ मध्ये घरफोडीचे सर्वाधिक ३३, मे २०१६ मध्ये खुनाचे सर्वाधिक १० गुन्हे घडले. तसेच एप्रिल २०१५, ऑक्टोबर २०१५ या दोन्ही महिन्यांमध्ये बलात्काराचे प्रत्येकी ९ गुन्हे घडले आह ...
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल यंत्रणेने केलेल्या तपासणीमध्ये त्रुटी आढळलेल्या १० तालुक्यांमधील ११६ शिक्षकांना तसेच १० तालुक्यांमधील गटशिक्षणाधिकार्यांना शुक्रवारी सायंकाळी नोटिसा देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या नोटि ...
जळगाव : तुरदाळीच्या किरकोळ दरात होत असलेल्या वाढीमुळे शासनातर्फे राज्यातील ७० लाख ७ हजार ५८९ अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना १२० रुपये किलो दराने रेशन दुकानावरून तुरदाळ देण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५३ हजार ७० कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. ...
जळगाव : श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिराच्या विश्वस्तांनी तसेच श्याम कोगटा मित्र परिवारातर्फे शहरातील गरीब, होतकरू अशा २१ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. ...
शहरात शुद्ध पाणी मिळावे म्हणून एक रूपयात एक लिटर व ५ रूपयात २० लिटर शुद्ध पाणी अशी वॉटर एटीएम कल्पना रोटरी परिवारातर्फे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महापालिका किंवा अन्य संस्था वा व्यक्तीने जास्तीत जास ...
जळगाव : राज्य शासनाने हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळेल, अशा आशयाचा निर्णय घेतलेला असला तरी त्याची शहरात शुक्रवारी कुठलीही अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले. हेल्मेट नसले तरी कुठल्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत होते. ...
जळगाव : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ व्यापारी किंवा खरेदीदार आणि अडतदार यांच्यात सहा टक्के अडत आणि एक टक्का बाजार शुल्कावरून सुरू झालेला वाद गुरुवारी काहीशा शांत झाला. फळ व भाजीपाला मार्केट यार्डमध्ये पहाटे ५.३० वाजताच लिलाव सुरू झाले. कुठलाह ...