एनआयआरएफ अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या देशातील शंभर विद्यापीठांमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानांकनात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत घसरण झाली आहे. ...
17 वर्षे मातृभूमीची सेवा करीत सैन्यदलातून निवृत्त झालेल्या दोघ जवान आपल्या मूळगावी विचखेडा येथे आले असता, ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करून, घोडय़ावरून मिरवणूक काढली. ...
संशोधनाबाबत फारशी प्रगती नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील पाच वर्षात शेती उत्पादन दुप्पट करण्याचे स्वप्न कसे पूर्ण होईल, असा सवाल कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथ यांनी केला. ...