शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातच नवीन कृषी विद्यापीठ करावे, युवा सेनेचे पालकमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST

नव्याने होणारी कृषी विद्यापीठ हे चार जिल्ह्यांसाठी होणार असून त्यात धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक शहराचा समावेश आहे. धुळ्यात ...

नव्याने होणारी कृषी विद्यापीठ हे चार जिल्ह्यांसाठी होणार असून त्यात धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक शहराचा समावेश आहे. धुळ्यात कृषी विद्यापीठ झाल्यास शेती सोबतच शेतकरी, शेतमजूूर, कामगारांसह सर्व सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विद्यापीठासाठी कृषी महाविद्यालयाकडे पुरेसा स्टाफ, लायब्ररी, नर्सरी, प्रयोगशाळा, वेधशाळा, इमारत, कार्यालये, संशोधन केंद्र, लेडिज हाॅस्टेल, जेन्स हाॅस्टेल व अन्य सुविधा आहेत. तसेच संशोधनासाठी परिसरात जागा उपलब्ध होऊ शकते. येथील कृषी महाविद्यालय राज्यातील मध्यवर्ती ठिकाणावर आहे. त्यामुळे राज्यासह अन्य राज्यात दळण वळण सोपे होऊ शकते. धुळ्यासह नंदुरबार, जळगाव, मालेगाव तसेच नशिक येथील विद्यार्थांना जवळचे ठिकाण असल्याने तातडीने हा विषय सोडवून धुळ्यालाच कृषी विद्यापीठ स्थापन करावे, अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना युवा सेनाधिकारी गाेरे, यांनी दिले. यावेळी आमदार मंजुळ गावीत, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, धुळे शहर संपर्क प्रमुख अतुल साेनवणे आदी उपस्थित होते.