शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

थाळनेर परिसरात गारांचा पाऊस, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान, पंचनामा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:41 IST

थाळनेर - तालुक्यात थाळनेरसह परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटीने रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त केल्याने शेतकऱ्यांचे ...

थाळनेर - तालुक्यात थाळनेरसह परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपीटीने रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून नुकसानाचा पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर, मका आदी पिकांवर शेतकऱ्यांची मदार होती. परंतु, गुरुवारी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील काढणी व मळणीस आलेल्या गहू, हरभरा, दादर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वरूणराजाने हिरावून घेतल्याने परिसरातील बळीराजा पूर्णतः हताश झाला आहे. गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे शुक्रवारपासून महसूल मंडलामार्फत थाळनेरचे तलाठी एस. के. मराठे यांनी सुरु केले असून, परिसरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.