शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांची पगारवाढ होत नसल्याने संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST

शासनाने बँकांच्या खासगीकरणाला सुरुवात केली आहे. सर्व बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. खासगीकरणानंतर बँकांचे मालक ...

शासनाने बँकांच्या खासगीकरणाला सुरुवात केली आहे. सर्व बँकांचे खासगीकरण झाल्यास सर्वसामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. खासगीकरणानंतर बँकांचे मालक वेगळे राहणार असल्याने सरकारचे बँकांवर नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे सरकारी योजना राबविताना अडचणी येऊ शकतात. सामान्य जनतेचा पैसा सार्वजनिक क्षेत्रातील बँका सांभाळतात. त्यात ९० लाख कोटींच्या ठेवीच्या सुरक्षिततेचे काय होणार, तो पैसा मोठ्या उद्योगांच्या मालकीचा करावयाचा की सुरक्षित ठेवायचा, हा प्रश्न आहे. सरकारी बँका खासगी भांडवलदारांच्या हातात देऊ नयेत, यासाठी बँक अधिकारी व कर्मचारी यांनी विरोध केला जात आहे.

सरकारी बँकांवर सर्व सामान्य नागरिकांचा विश्वास आहे, हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी देशभरातील बँका अधिकारी व कर्मचारी १५ व १६ मार्च अशा दाेन दिवसांसाठी संपावर जात आहे.

यावेळी सोमवारी बँकेच्या बाहेर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संजय गिरासे, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शिवाजी भामरे, लक्ष्मीकांत जोशी, निरजंन सूर्यवंशी, नरेंद्र वडनेरे, आनंदा सोनवणे, मोहन महाले, हेमंत कुलकर्णी, प्रमोद वेल्हणकर, सचिन येवले, राजेंद्र चव्हाण आदींची नावे आहेत.