शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वातंत्र सैनिकांच्या मराठवाडा विकासाचा ध्यास पुर्ण करण्यासाठी आपण काम करूया- तानाजी सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2023 13:51 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृत्तीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन ध्वजारोहण, धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७५व्या अमृत महोत्सव मोठ्या उत्सहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृत्तीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन ध्वजारोहण, धाराशिव जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी बोलताना मंत्री तानाजी सावंत यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी मुक्तीसोबत मराठवाडा विकासाचे पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपण काम करू असे म्हटले. या सोहळ्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमाचे, बक्षिस वितरण,  व स्वातंत्रय सैनिक यांचे वारसदार यांना ओळखपत्र व नेमप्लेट वाटप करण्यात आले. उपस्थित, सर्व मान्यवर, नागरिक, स्वातंत्र्य सैनिक व वारसदार यांचे  डॉ. सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी धाराशिव यांनी आभार व्यक्त केले. 

सदर कार्यक्रमात जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील,  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा न्यायाधीश शेंडे मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद  राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, प्रतिष्ठित व्यक्ती, स्वातंत्रय सैनिक व त्यांचे वारसदार, शहिद जवानांच्या पत्नी व आई वडील आणि नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाTanaji Sawantतानाजी सावंत