शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

राज्यातील भाजप नेत्यांमुळे माेदींना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय: मनाेज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 4:59 PM

लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली.

धाराशिव : मराठा समाज भाजपाच्या विराेधात कधीच नव्हता. विराेधात असता तर १०५ जागा उगीच निवडून आल्या का? राज्यातील स्थानिक नेत्यांच्या मराठा द्वेषामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना महाराष्ट्रात तळ ठाेकावा लागताेय, असे मत मराठा आरक्षणाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी मांडले.

नारायणगड येथे हाेणाऱ्या मराठा समाजाच्या महासभेच्या प्रचाररथाच्या उद्घाटनासाठी ते साेमवारी सायंकाळी धाराशिव शहरात आले हाेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी मराठा समाजाने पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले.

जरांगे-पाटील म्हणाले, लाेकसभेच्या ८८ जागा असलेल्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक हाेत आहे. मात्र, ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घ्यावी लागली. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते मराठ्यांचा द्वेष करतात. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना राज्यात तळ ठाेकावा लागताेय. इतक्या सभा घ्याव्या लागताहेत. लाेकसभेच्या प्रचारासाठी इतका वेळ माेदी यांनी महाराष्ट्रासाठी कधी दिला नव्हता. मराठ्यांच्या एकजुटीला घाबरून ही वेळ आली आहे. इथेच मराठे जिंकले आहेत. 

यानंतरही सगेसाेयरे व मराठा-कुणबी एकच असल्याचा आदेश पारित केला नाही तर यापेक्षाही जास्त वाईट वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाने भाजपाला सत्ता दिली. मात्र, याच सत्तेत आमच्या आई-बहिणीचे डाेके फाेडले गेले. गुन्हे नाेंदविणे सुरूच आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर विधानसभा ताकदीने लढविणार आहाेत. महिनाभरापूर्वीच तशी तयारीही सुरू केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. यावेळी मराठा बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Osmanabadउस्मानाबादManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील