कळंब : राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान झाले आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यामुळे प्रतिनिधित्व ... ...
उस्मानाबाद - राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजावर राजकीय आरक्षण गमावण्याची वेळ आल्याचा आराेप करीत भारतीय जनता पार्टी ... ...
कळंब : हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत कळंब-लातूर राज्यमार्गाचा होत असलेला ‘विकास’ नागरिकांच्या हाडांचा खुळखुळा करणारा ठरत आहे. या विषयावर आता राष्ट्रवादी ... ...
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : महालक्ष्मी सणानिमित्त गावाकडे आलेल्या सिंदफळ येथील ३३ वर्षीय शिक्षकास वाहनाने मागून ठोकरल्याने जागीच मृत्यू झाल्याची ... ...