शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

देश समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी येताेय फाशीचा दाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST

शेतकरी माेळावा -रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केली खंत वाशी : अन्नधान्य पिकवून देशाला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी फाशीचा दाेर ...

शेतकरी माेळावा -रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केली खंत

वाशी : अन्नधान्य पिकवून देशाला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी फाशीचा दाेर येत असल्याची खंत शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केली.

वाशी येथे ७ फेब्रुवारी राेजी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बाेलत हाेते. व्यासपीठावर दादासाहेब चेडे, कालिदास आपेट, संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष रामेश्वर गाडे, तात्यासाहेब रोडे, अशोकराव खलाटे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग मारवाडकर, शिवाजी नांदखिळे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भराटे, राधाकिशन गडदे, सुनील चेडे, भास्करराव कवडे, वसंतराव कवडे, बबनराव परंडकर, सीताराम पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतीमालास हमीभाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चाएवढाही दर शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही. कायद्यानुसार शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे. मात्र, यावर काेणीही बाेलत नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलावे लागत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विराेधात आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला आमचाही पाठिंबा आहे. परंतु, केंद्रातील उद्याेगपती धार्जिने सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला राजी नाही. उलट दडपशाही केली जात आहे. सरकारने असेच ताणून धरल्यास आंदाेलन आणखी तीव्र हाेऊ शकते, असेही ते म्हणाले. मेळाव्यास परिसरातील शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. दादासाहेब चेडे यांनी प्रास्ताविक केले. एस. बी. छबीले, एस. एस. धारकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. शहाजी चेडे यांनी आभार मानले.