शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

कळंबमधील ‘तो’ फेर बेकायदेशीर : उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:11 IST

शहरातील जवळपास दिडशे भुखंडधारकांची झोप उडवणारा तो फेर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कळंब (उस्मानाबाद) : शहरातील जवळपास दिडशे भुखंडधारकांची झोप उडवणारा तो फेर बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या खुलाशावरून कळंबच्या तहसीलदांरानी उपविभागीय अधिकारी यांना आपला अहवाल पाठवला असून यात फेर बेकायदेशीर असल्याचे व संबंधीत कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे नमूद केले आहे.

कळंब शहरातील सावरगाव भागातील सर्व्हे क्र. १०१ च्या सातबारावरील मालकी हक्कात काही नवीन लोकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. कळंब येथील तलाठी कायार्लायने नोंद घेतलेल्या व तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या फेर क्रमांक ५४९१ नुसार मालकीहक्कात हा बदल झाला होता. यामुळे मूळ मालकाकडून खरेदी घेण्यात आलेल्या शंभर ते दीडशेवर भूखंडधारकांची झोप उडाली होती. 

या प्रकरणाच्या सर्व नक्कला काढल्यानंतर कळंब तलाठी कार्यालयात चुकीच्या कागदपत्राच्या आधारे ही बेकायदेशीर नोंद घेतल्याचा आरोप करत ३ डिसेंबर रोजी संतप्त झालेल्या भुखंडधारकांनी सात दिवसांच्या आत यात दुरूस्ती करावी, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा दिला होता. यानंतरही काहीच कार्यवाही न झाल्याने ७ डिसेंबरला भूखंडधारकांनी तहसील व तलाठी कार्यालयात ठिय्या मांडला होता. दरम्यान,कळंबच्या उपविभागीय अधिकारी यांनी ६ डिसेंबर रोजी तहसीलदार यांना याविषयी कचरू टकले व इतरांच्या प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अहवाल मागितला होता.  

कळंबचे तलाठी एस. एस. बिक्कड व मंडळ अधिकारी टी. डी. मटके यांनी मुद्देनिहाय व स्वयंस्पष्ट अहवाल तहसील कार्यालयात सोमवारी सादर केला. त्यानुसार  मंडळ अधिकारी व तलाठी यांनी फेर क्रमांक ५४१९ नजरचुकीने नोंदवला व प्रमाणित करण्यात आल्याचे कबूल केले आहे. याशिवाय संबंधीत सहधारकांना व जमीन मालकांना नोटीस देणे गरजेचे असतांना देण्यात आलेल्या नसल्याने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतूदीनुसार तो फेर झाला नसल्याचे नमूद केले आहे. यामुळे तलाठी एस. एस. बीक्कड व मंडळ अधिकारी आर. जी. देवकर यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये कारवाई करण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारOsmanabadउस्मानाबाद