शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी भाजपा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST

उस्मानाबाद : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे विमा कंपनीस ही भरपाई देण्यास भाग पाडावे; ...

उस्मानाबाद : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे विमा कंपनीस ही भरपाई देण्यास भाग पाडावे; अथवा राज्य सरकारने द्यावी, या प्रमुख मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर साखळी धरणे आंदाेलन करण्याचा निर्णय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांसाेबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालासह शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. बाधित शेतकरी ७२ तासांमध्ये विमा कंपनीला माहिती कळवू शकत नव्हते. जिल्हा प्रशासनाला ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर ही अट काही प्रमाणात शिथिल केली; परंतु २४ ऑक्टोबरनंतर आलेले अर्ज गृहीत न धरण्याची भूमिका विमा कंपनीने घेतली होती. याबाबत अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर कृषी आयुक्तांच्या सहकार्याने अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे; परंतु बहुतांश शेतकरी अर्जच करू शकले नाहीत. परिणामी, ते नुकसानभरपाईपासून वंचित राहत आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढील रणनीती ठरविण्याच्या अनुषंगाने आ. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक झाली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विमा कंपनीला भाग पाडावे; अथवा राज्य सरकारने भरपाई द्यावी, या मागणीसाठी भाजपाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. १५ फेब्रुवारीपासून जिल्हा कचेरीसमाेर साखळी धरणे आंदाेलन करण्याचे एकमताने ठरले. यावेळी जिल्हाभरातील शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

चाैकट...

कंपनीला भरले ६३९ काेटी, मिळाले ४९ काेटीच

जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी विका कंपनीकडे भरलेला विमा हप्ता, राज्याचा व केंद्राचा वाटा एकत्रित केला असता, ही रक्कम ६३९ काेटी हाेते; परंतु शेतकऱ्यांना भरपाई म्हणून अवघे ४९ काेटी रुपये वाटप केले. विमा कंपनीच्या या नफेखाेरीबद्दलही उपस्थित शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.