शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

उच्च शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने युवकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 19:45 IST

एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हासेगाववाडी (ता. औसा) येथे घडली.

ठळक मुद्दे बळीराम ऊर्फ पोपट भानुदास सुरवसे (१९ रा. हासेगाववाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळ आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेती उत्पन्नात घट झाली.

औसा (जि. लातूर) - सततची दुष्काळी परिस्थिती आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे वडील उच्च शिक्षणासाठी पैसे देऊ शकत नसल्याने निराश झालेल्या एका १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हासेगाववाडी (ता. औसा) येथे घडली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात मंगळवारी नोंद करण्यात आली आहे. बळीराम ऊर्फ पोपट भानुदास सुरवसे (१९ रा. हासेगाववाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, हासेगाववाडी येथील भानुदास सुरवसे यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे. ते शेतीबरोबर मेंढी पालन करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत दुष्काळ आणि यंदा परतीच्या पावसामुळे शेती उत्पन्नात घट झाली. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली.

इयत्ता १२ वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या बळीरामला कुटुंबियांनी पुढील शिक्षणाचा खर्च आम्हास झेपणार नाही, असे सांगितले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बळीराम सुरवसे याने सोमवारी सायंकाळी घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसlaturलातूरEducationशिक्षणMONEYपैसा