शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हत्या की आत्महत्या? एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 15:54 IST

Crime News : घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. परिस्थितीला कंटाळून काही जणांनी टोकाचं पाऊल उचल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान एकाच घरातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. घरामध्ये पाच जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामधील गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह संशयास्पद पद्धतीने सापडल्यामुळे हत्या की आत्महत्या याचा सध्या तपास सुरू आहे. या मृत्यू प्रकरणामुळे पश्चिम बंगाल हादरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्यांमध्ये दोन लहान मुलं आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

जालपूर गावातील एका घरात पाच जणांचे मृतदेह मिळाले. एका व्यक्तीचा मृतदेह हा गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. तर इतर व्यक्तींच्या डोक्यावर जखम असलेली पाहायला मिळाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनीआत्महत्या नसून हत्या असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला आहे. एकंदरी घरातील अवस्था आणि मृतदेह पाहून पाचही जणांची हत्या झाल्याचं म्हटलं आहे. 

पोलिसांनी पाचही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी काही दिवसांपूर्वी गुजरातच्या अहमदाबादमध्ये देखील एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह सापडले होते. सहा जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसSuicideआत्महत्या