शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Video : तिवसा येथे जंगलाला आग;आग विझविण्यासाठी गेलेली अग्निशमन दलाची गाडी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 18:22 IST

Fire in Forest : तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती.

ठळक मुद्देही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

सुरज दाहाटतिवसा -   अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी,सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे आजही ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतची नवीन अग्निशमन दलाची गाडीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात नगरपंचायतचे तीन कर्मचारी या आगीत किरकोळरित्या जखमी सुद्धा झालेत, तर ही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे.

तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे,वनविभागानेच ही आग लावली होती. ती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. तर ही आग अनियंत्रित झाल्याने आग विझविण्यासाठी ही गाडी आली होती. मात्र ही आग विझविण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतची गाडीच जळून खाक झाली,यावेळी मुख्याधिकारी पल्लवी सोटे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे सह उपस्थित होते.

तिवसा नगर पंचायत चे अग्निशमन वाहन जळून खाक , वनविभागाच्या जागेतील आग गावात शिरू नये यासाठी आग आटोक्यात आणताना गाडी ला च आग लागली आणि हा दुर्दैवी अपघात झाला आहे. सुदैवाने जीवितहानी नाही पण तिवसा तालुक्यातील व शहरातील आगीच्या १२ घटना या वाहनाने निस्तरल्या होत्या. अजूनही कायमस्वरूपी पदभरती, पत्रव्यवहार करून सुद्धा जिल्हा प्रशासन व नगर विकास शाखेने या वाहनांवर कंत्राटी पद्धतीचे सुद्धाने भरले गेले नाही. एक वर्षांपूर्वीच सदर अग्निशमन वाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर , जिल्हानियोजन समिती व नगर पंचायत मार्फत प्राप्त झाले होते. तालुक्याच्या ठीकाणी अंत्यत आवश्यक असलेले हे वाहन आज जळून खाक झाले. ज्या अधिग्रहित विहीरिवरून तिवसा शहराला पाणीपुरवठा होतो त्या विहिरीवरून अग्निशमन , पाणी टँकर, व पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुद्धा जिल्हा नियोजन समितीने २४ तास वीज पुरवठा चे काम मंजूर झाले आहे पण काही शेतकऱ्यांनी हे काम महिन्याभरापासून थांबवून ठेवले आहे त्यामुळे तिवसा शहराला पाणी टंचाई , अग्निशमनला पाणीपुरवठा या बाबींना अडचण निर्माण होत आहे हे विशेष. 

टॅग्स :fireआगforestजंगलPoliceपोलिसFire Brigadeअग्निशमन दलAmravatiअमरावती