शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

Unnao Rape: 'बलात्काराची राजधानी' अशी भारताची ओळख झालीय, नरेंद्र मोदी गप्प का?; राहुल गांधींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 15:00 IST

उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृत्यू झाल्यांतर आज उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापले आहे.

वायनाड : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पिडीतेला गुरूवारी पेटवून देण्यात आले. आगीत 90 टक्के भाजल्याने काल रात्री तिचा दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. यावरून उत्तर प्रदेशमधील वातावरण संतप्त झाले असून गेल्या वर्षभरापासून पिडीता न्याय मागत भटकत होती. मात्र, आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा केली आहे. या साऱ्या प्रकरणावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 

उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृत्यू झाल्यांतर आज उत्तर प्रदेशमध्ये वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लखनऊमध्ये विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले आहे. तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी पिडीतेच्या घरच्यांची भेट घेतली आहे. तसेच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. 

राहुल गांधी हे आज वायनाडमध्ये आहेत. यावेळी एका सभेदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भारत हा बलात्काराची जागतिक राजधानी बनला आहे. देशातील मुली आणि बहीणींना भारत का सुरक्षा पुरवू शकत नाही असे परदेशातून विचारले जात आहे. भाजपाचा आमदार उन्नाव बलात्कार प्रकरणात सहभागी आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर चकार शद्ब काढत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

उन्नाव बलात्कार पिडीतेचा मृतदेह रस्ते मार्गे उन्नावला नेला जात आहे. येथे तिला मातृभूमीच्या पोटात शांती दिली जाणार असल्याची भावना पिडीतेच्या बहीणीने व्यक्त केली आहे. चोहोबाजुंनी टीका केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उन्नावला त्यांचे दोन मंत्री पाठविले आहेत. भाजपा आमदार कुलदीप सेंगर याला काही महिन्यांपूर्वीच अटक करण्यात आली होती. तर त्याच्याविरोधात तक्रार करणाऱ्या मुलीच्या पित्याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाcongressकाँग्रेस