शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

प्रेमासाठी काय पण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच केला अ‍ॅसिड अटॅक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 3:25 PM

Crime News : बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच अ‍ॅसिड अटॅक केला आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही जण वाटेल ते करतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला परवानगी द्यावी म्हणून एका कपलने भयंकर पाऊल उचललं आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच अ‍ॅसिड अटॅक केला आहे. ज्यानंतर घरच्यांनी तिचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीसह पाच आरोपींनी अटक केली आहे. 48 तासांच्या आतमध्ये त्यांनी या प्रकरणाची पोलखोल केली.

डीएसपी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं साजन कुमार नावाच्या तरुणासोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. मात्र तरुणीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी मिळून हा मोठा निर्णय घेतला. तसेच अ‍ॅसिड अटॅक करून शरीराच्या काही भागाला इजा पोहचवण्याचं ठरवलं. असं केल्यानंतर तरुणीच्या घरचे लग्नाला तयार होतील असं त्यांना वाटलं. म्हणूनच 18 ऑगस्टला साजनने आपल्या तीन भावांसह हे कृत्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा साजन आणि तरुणी एकत्रच फिरत होते. 

तरुणीवर दोन तरुणांनी अ‍ॅसिड फेकल्याची घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच हत्या झाली आहे. एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा संशय होता. यामुळे त्याने तांत्रिकांची मदत घेतली. जेणेकरून पत्नीच्या प्रियकराला आपला रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या झाली. 

भयंकर! पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीचीच झाली हत्या; असा झाला उलगडा

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिकाकडे येत असतानाच याच काळात नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली. शैलेंद्र आपल्या भावासाठी तांत्रिकाकडे येत असे. काहीच दिवसांत शैलेंद्र आणि नीरज यांची मैत्री झाली. यादरम्यान शैलेंद्रने नीरजकडून 75 हजार रुपये घेतले आणि तांत्रिक पूजा करून त्याच्या पत्नीच्या प्रियकराची हत्या करेल असं म्हटलं. मात्र, काही दिवसांनी नीरजने शैलेंद्रला म्हटलं की अजूनही काहीच झालेलं नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं. यानंतर शैलेंद्रने नीरजला म्हटलं, की तुला हमीपुरच्या मोठ्या तांत्रिकाला भेटवतो. नीरजही तयार झाला आणि त्याच्यासोबत गेला. मात्र, यादरम्यान शैलेंद्रनं आपले मित्र धर्मेंद्र आणि शामू यांच्या मदतीनं नीरजची हत्या केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndiaभारत