शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दुर्दैवी! शेतातून घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली, १३ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 23:06 IST

अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये ३० प्रवासी प्रवास करत होते.

ठळक मुद्देमृत १३ व्यक्तींमध्ये ११ महिला शेतमजुर आहेत. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरचा चालक आणि हेल्पर यांचा देखील मृत्यू झाला. खांबावरील विजेची तार ट्रॅक्टरवर कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत.

शेतातली कामे संपल्यानंतर संध्याकाळी घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर विजेची तार कोसळली आणि या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. आंध्र प्रदेश येथील प्रकाशम जिल्ह्यातील माचावरम भागात हा अपघात घडला आहे. मृत १३ व्यक्तींमध्ये ११ महिला शेतमजुर आहेत. त्यांच्यासोबत ट्रॅक्टरचा चालक आणि हेल्पर यांचा देखील मृत्यू झाला. 

 

'शर्म करो गहलोत', सामूहिक बलात्कार प्रकरणात हॅशटॅग ट्रेंड करत विरोधकांनी सीएमना घेरलं

 

मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या मजूर महिला सायंकाळी आपली काम संपवून ट्रॅक्टरने घराकडे निघाल्या होत्या. अपघातग्रस्त ट्रॅक्टरमध्ये ३० प्रवासी प्रवास करत होते. ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर जवळच्या विजेच्या खांबाला जाऊन आदळला. नंतर खांबावरील विजेची तार ट्रॅक्टरवर कोसळली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत.

ब्रिटन हायकोर्टाचा मल्ल्याला जबरदस्त दणका; संधी संपली, २८ दिवसांत भारतात येण्याची शक्यता

टॅग्स :Deathमृत्यूAndhra Pradeshआंध्र प्रदेशAccidentअपघात