शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 7:47 PM

निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदली

ठळक मुद्दे१३ अधिकाऱ्यांच्या त्यांना आवश्यक असलेल्या घटकामध्ये बदल्या करण्यात आल्या धिकाऱ्यांच्या बदल्या २८ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश दिले होते.

मुंबई - विधानसभा निवडणूकीसाठी आचार संहिता लागू होण्यासाठी ८ ते १० दिवसाचा अवधी असताना अधिकाऱ्यांच्या बदल्याची कार्यवाही गतीने केली जात आहे. राज्यातील १३ पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस मुख्यालयातून बुधवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या २८ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बहुतांश अधिकाऱ्यांच्या घटकनिहाय बदल्या करण्यात आल्या. मात्र,काही इच्छुकांना आपल्याला हव्या असलेल्या घटकामध्ये बदली करण्याबाबत गृह विभाग व पोलीस मुख्यालयातून प्रयत्न चालविले होते. जवळपास ५० वर निरीक्षकांचा त्यामध्ये समावेश होता. त्यापैकी १३ अधिकाऱ्यांच्या त्यांना आवश्यक असलेल्या घटकामध्ये बदल्या करण्यात आल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदलीHome Ministryगृह मंत्रालय