शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तिहेरी हत्याकांडप्रकरणी तिघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 01:14 IST

आरोपींनी ट्रकचालक राजेश यादव, हरिसिंग बलराम आणि क्लीनर नितीन बलराम यांची हत्या करून क्लीनर छोटू ऊर्फ श्रीकांत यादव याला जखमी केले होते.

ठाणे : पिठाच्या गोण्या चोरी करण्याच्या उद्देशाने दोन ट्रक चालकांसह क्लीनरची हत्या करणाऱ्या अनिस नबी खाँ, सकुर अब्दुल रहेमान खाँ आणि अजितकुमार मिश्रा यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१२ साली हे हत्याकांड घडले होते.आरोपींनी ट्रकचालक राजेश यादव, हरिसिंग बलराम आणि क्लीनर नितीन बलराम यांची हत्या करून क्लीनर छोटू ऊर्फ श्रीकांत यादव याला जखमी केले होते. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०१२ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी केलेला युक्तिवाद, पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्यमानून न्यायालयाने बुधवारी तिघांना दोषी ठरवले होते. गुरुवारी या खटल्याचा निकाल देताना, न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंवि कलम ३०२ मध्ये जन्मठेप आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. भादंवि कलम ३९७ अन्वये सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालयthaneठाणेCrime Newsगुन्हेगारी