शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

3 मुलांची आई प्रियकरासोबत झाली सैराट, घरी परतली तेव्हा पतीने हत्या करून पुरला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 19:14 IST

Murder Case : पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एका महिलेची तिच्या पतीने हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह शेतात पुरला. ही महिला तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. ती परत आल्यावर पतीने तिची हत्या केली. महिलेला तीन मुले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.जिल्ह्यातील साक्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुलांची आई प्रियकरासह पळून गेली होती. मग ती काही दिवसात परतली. महिला परतल्यानंतर गावात पंचायत आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये तिच्या सासरच्यांनी तिला स्वीकारले. यानंतर पतीने तिची हत्या करून मृतदेह जमिनीत गाडला आणि मुलांसह घरातून फरार झाला. महिलेला २ मुलगे आणि एक मुलगी आहे. एका मुलीचे लग्न झाले आहे. महिलेचे पतीसोबत संबंध चांगले नव्हते.सासरच्या लोकांनी बहिणीचा गळा आवळून खून केल्याचे मृताच्या भावाने सांगितले. तेव्हापासून सर्वजण फरार आहेत. रात्री 11 वाजता गावच्या सरपंचाने सांगितले की, बहिणीचा मृतदेह घरापासून 2-3 किमी अंतरावर पडला आहे. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा मृतदेह मातीत पुरला होता, जो आज आम्ही बाहेर काढला आहे. अंगावर जखमा होत्या, मानेवर खुणा होत्या. डीएसपी पूर्व मनोज कुमार पांडे यांनी सांगितले की, ही बाब निदर्शनास आली आहे. तपास करून गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांनी पंचायतीच्या माध्यमातून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. आम्ही तपास करत आहोत, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूBiharबिहार