शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

घरातून पळून गेलेल्या मुलीला समजली प्रियकराच्या पगाराची रक्कम, ऐनवेळी लग्नास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 19:29 IST

दोघांनाही धौलपूर रेल्वे स्टेशनवर चाइल्ड लाइनने आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि दोघांनाही बाल कल्याण समितीकडे सोपवलं.

एक अल्पवयीन मुलगा आणि मुलीची फेसबुकवर मैत्री झाली आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मुलगी प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आग्र्याहून धौलपूरला गेली. मुलगी १६ वर्षांची आणि मुलगा १७ वर्षांचा. दोघांनाही धौलपूर रेल्वे स्टेशनवर चाइल्ड लाइनने आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आणि दोघांनाही बाल कल्याण समितीकडे सोपवलं. दोघांनाही घरातून पळून येण्याचं कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं की, दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि त्यांना लग्न करायचं आहे.

बाल कल्याण समितीने दोघांच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली आहे. यादरम्यान दोघांचीही काउन्सेलिंग करण्यात आली. जेव्हा मुलीला समजलं की तिच्या प्रियकराकडे केवळ १४०० रूपये आहेत. इतक्या पैशात काहीच होणार नाही हे तिच्या लक्षात येताच मुलीने प्रियकरासोबत लग्नास नकार दिला. त्यानंतर बाल कल्याण समितीने मुलाला कोविड सेंटरमध्ये तर मुलीला चाइल्ड लाइनमध्ये पाठवलं. (हे पण वाचा : फूस लावून पळवून नेलेल्या युवतीचा लावला शोध)

कल्याण समितीचे सदस्य गिरीश गुर्जर यांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलगी आग्र्याची राहणारी आहे आणि मुलगा राजस्थानच्या धौलपूरचा आहे. दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. दोघांनाही लग्न करायचं होतं. त्यासाठी मुलगी पळून धौलपूरला आली होती. जेव्हा मुलीने प्रियकराला पगार किती आहे विचारलं त्याने १४०० रूपये सांगितले. यानंतर मुलीने त्याच्यासोबत लग्नास नकार दिला.

मुलीच्या परिवाराला याबाबत माहिती देण्यात आली आहे आणि त्यांना तिला नेण्यासाठी धौलपूरला बोलण्यात आलंय. सध्या मुलीला चाइल्ड लाइनमध्ये पाठवण्यात आलं आहे. समितीच्या सदस्यांनी सांगितलं की, मुलीच्या घरचे लोक आल्यावर मुलीचं हित लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानUttar Pradeshउत्तर प्रदेश